केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!