उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यांनतर बहुतांशी जणांचा प्रोफेशनल करिअरकडे ओढा असतो. परंतु, त्याआधी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात ज्ञानाचा आणि कौशल्याचा समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी उपयोग करावा. आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना केवळ पैसा ही प्रेरणा न ठेवता समाजाची सेवा आणि ज्ञान प्रेरणास्थानी ठेवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!