राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय खेळीमध्ये उध्दव ठाकरे फसल्याने त्यांच्यावर सत्ता गमाविण्याची वेळ आली. ठाकरे आता सर्व त्यांच्या प्रमाणेच विचार करत असल्याची जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!