thereisnocrematorium

esahas.com

स्मशानभूमीच नाही म्हणून पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन

कुडाळ, ता. जावळी गावात वर्षानुवर्ष स्मशानभूमीच नसल्याने या गावकऱ्यांनी चक्क पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन केला असल्याची खळबळ जनक घटना नुकतीच समोर आली आहे.