साखरवाडी ता. फलटण येथील दत्त इंडीया प्रा. लिमिटेड यांनी त्यांचे डिस्टिलरी चे दूषित पाणी अचानक पणे प्रचंड प्रमाणात साखरवाडी येथील ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे पिंपळवाडी, भोसले वस्ती, काटकर वस्ती, रूपनवर वस्ती, तांबे वस्ती, जोशी वस्ती व या परिसरातील सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!