स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे काळाची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!