सातारा - लोणंद मार्गावर खाद्याचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रकची धडक महावितरण कंपनीच्या विजेच्या पोलला बसली. त्यामुळे विद्युत प्रवाह ट्रकमध्ये गेल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडूथ ता. सातारा येथे घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!