‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत विश्वंबर बाबर यांनी व्यक्त केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!