‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!