उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!