मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱ्या कारागिराने आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा, असे म्हणत सराफाचा विश्वास संपादन केला. यानंतर, पाचव्याच दिवशी त्याने दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना सातारा शहरात घडली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!