जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ते भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख होते. महाराष्ट्राचा आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे मत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!