thecentralgovernmentshouldchangeitspolicytowardsfarmers

esahas.com

केंद्र सरकार विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस आक्रमक

केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना चौकशीच्या नावाखाली आज 26 जुलै रोजी ईडी कार्यालयात पुन्हा दुसऱ्या वेळी बोलावून त्रास देण्याचा व पोलीसिबल वापरून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.

esahas.com

केंद्र सरकारने शेतकऱ्यांबद्दलचे धोरण बदलावे

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.