theadministrationshouldanswerwhydolbyshouldnotbeplayed

esahas.com

डॉल्बी का वाजू नये, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डॉल्बी चालक आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मग साताऱ्यात डॉल्बी का वाजू नये, याचे प्रशासनासह पोलिसांनी उत्तर द्यावे, असा रोखठोक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

esahas.com

प्रशासनाने 2013 च्या ऊस आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.