सातारा शहराच्या वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसाठी केवळ 30 महिला झाडू कामगार पुरेशा आहेत, अशी भूमिका सातारा पालिकेने घेत उर्वरित 90 महिला कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी अचानक संप करत पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!