पालिकेत काम करत असताना कर्तव्यावर, तसेच इतर कामांदरम्यान मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही १९९७ पासून झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वयो मर्यादेचा सामना करावा लागत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!