डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नुकत्याच पार पडलेल्या "आधार -मोबाईल लिंकिंग ड्राईव्हद्वारे सातारा जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सेवा देण्यात सातारा डाक विभाग यशस्वी झाला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!