कर्ज थकवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी राहता येत नाही. त्यामुळे त्यांना बँकेच्या चेअरमन पदावरून निरस्त करण्यात यावे, अशी तक्रार बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी, विनोद कदम, संदीप पासलकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!