जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!