डिजिटल युगात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून त्यांचे ज्ञान असणारे सक्षम नेतृत्व करु शकतील असेच सरपंच, सदस्य असले पाहिजेत. गावच्या विकासासाठी लोकसहभाग श्रमदानाची स्वयंस्फूर्तीने साथ मिळत गेल्यास ग्रामपंचायतीच्या कामाचा लौकिक सर्वदूर पोहचेल, असा विश्वास पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!