आज देशामध्ये तळागाळातल्या माणसाला अपेक्षित काय आहे ते मिळत नाही. जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जातीयवाद उफाळून आणला जातोय, संघर्षाचा विस्तव फुलवला जातोय. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, अशी चिंता राष्ट्रवादीचे संस्थापक अधक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!