सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाई (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!