‘ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त असून, त्याचा वापर वाढल्यास ग्रामीण तरुणांना व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय ग्रामीण महिलांना गावातच रोजगारही उपलब्ध होऊ शकेल,’ असे मत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव (लाभ क्षेत्र विकास) राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!