महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गासाठी भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई बँकेत जमा केल्यानंतर क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ आणि त्यांच्या कार्यालयाकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे १० टक्के रक्कम कपातीबाबतचे पत्र बँकेस देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!