paanipujannews

esahas.com

तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले

‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप  येळगावकर यांनी काढले.