आजी - माजी सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबियांना अनेक समस्या भेडसावत असतात. एकटा समस्या सोडवू शकत नाही. समस्या सोडवण्यासाठी संघटना गरजेची आहे. प्रशासनापुढे एक संघटना म्हणून तुम्ही उभे राहिल्यास समस्यांचे निवारण लवकर होते. संघटनेच्या ताकतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन आजी माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पडवळ (आप्पा) यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!