सातारा जिल्ह्यामध्ये सध्या रिलायन्स-जिओ या कंपनीचे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम सार्वजनिक रस्त्यांच्या लगतच सुरु असून केबल टाकण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने मोठमोठाल्ले खड्डे खोदल्यामुळे नागरिक, प्रवाशांना छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!