‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्वटेक अॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!