notebookvatap

esahas.com

सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज

‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.