वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ११ अकरा ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून सातारा शहरात अत्यंत कडकपणे करण्यात आली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!