जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन २०११ च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. आता जिल्ह्यात ६४ ऐवजी ७३ जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार असून गणांची संख्या १४६ वर पोचली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!