महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक घडवून आणली. विहित कालावधीत विद्युत विभाग शासन दरबारी मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्वासन उपस्थित
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!