मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!