वनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनने सातारा नगरपालिका ते पवई नाका येथे विनंती पायी मोर्चा काढुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. उद्या गुरुवार दि. ३ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युनियनने दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!