maharashtrashouldfighttheborderissueinthesupremecourtwithfullforce

esahas.com

सीमा प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयातील लढा महाराष्ट्राने पूर्ण ताकतीने लढावा

केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात तिन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार असल्याने या प्रकरणात केंद्राने मध्यस्थी करावी याकरिता महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला हवे, अशा चाणाक्ष रणनीतीचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.