mahaaavasabhiyan

esahas.com

पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा 

‘महा आवास अभियान- ग्रामीण हे 28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करावे,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.