महिलांचा बचत गट तयार करून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून कर्जाचे दीड लाख रुपये हडप केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देशामध्यें बेरोजगारी कमी होऊन मोठ्या प्रमाणात लघु तसेच सुष्म उदयोग वाढीसाठी PMEGP आणि CMEGP या कर्ज योजना सुरु केल्या परंतु त्यास सरकारी बँका आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून या योजना राबवण्यात उदासीनता दिसून येत आहे. या योजनांचे सुरुवातीचे काळात मोठ्या प्रमाणात यश आले परंतु हल्लीचे काळात शेकडो अर्ज येतात त्यास जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजुरी पण मिळते पण बँकांकडून कोणत्याही तारणाची अट नसताना बँक तारण नाही किंवा उद्योजकाचा इनकम कमी आहे अशी तकालातु करणे देऊन वित्तपुरवठा करण्यास टाळाटाळ करतात.
उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना घेण्यात आलेले आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.