छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणार्या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घ
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!