अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!