kisanveerof400workersstoodfor25monthssalary

esahas.com

२५ महिन्यांच्या पगारासाठी ४०० कामगारांचा 'किसन वीर' पुढं ठिय्या

भुईंज (ता वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना २५ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले.