खंबाटकी बोगद्यात जमिनी गेलेल्या वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तीन गावांतील शेतकर्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!