विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत. देशाची लोकसंख्या ओझे होते तेंव्हा त्याच लोकसंख्येचा उपयोग संधी म्हणून करता येतो. त्याप्रमाणेच आपल्याला करावे लागेल.
सर्वसामान्य वर्गास शिक्षण द्यावे तसेच ‘रयतने स्वतःचे विद्यापीठ काढावे’ ही इच्छा अण्णांची होती.आपल्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येत्या जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!