कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!