वाढती महागाई पहाता सध्या शासनाकडून मागासवर्गीय लोकांसाठी मिळत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठीचे अनुदान अत्यंत तुटपुंजे असून हे अनुदान पंतप्रधान अवास योजनेएवढे (२ लाख ५० हजार) करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनद्वारें केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!