महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजेत. परंतु, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणही केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!