सर्वच शेतकऱ्यांनी एकाच वेळी शेताला पाणी देण्याचे ठरविले तर विद्युत डीपी फेल होतो. त्यामुळे दमादमाने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना व बाजारपेठेतील स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा, असे प्रतिपादन सिक्कीम माजी राज्यपाल व खा श्रीनिवास पाटील यांनी वडूज, ता. खटाव येथे केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!