भारतीय संविधान हे या देशातील १३५ कोटी लोकसमुहाच्या जगण्याचा मुलाधार आहे. या संविधानाबद्दल प्रथमतः विद्यार्थ्यांना साक्षर करायला हवे. आपले हक्क - अधिकार कोणते ? कर्तव्ये काय आहेत हे शाळा - महाविद्यालयातून त्यांना सांगणे गरजेचे आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!