ifstudentshappenindiawillhappen:literaryarunjavale

esahas.com

विद्यार्थी घडल्यास भारत घडेल : साहित्यिक अरुण जावळे

भारतीय संविधान हे या देशातील १३५ कोटी लोकसमुहाच्या जगण्याचा मुलाधार आहे. या संविधानाबद्दल प्रथमतः विद्यार्थ्यांना साक्षर करायला हवे. आपले हक्क - अधिकार कोणते ? कर्तव्ये काय आहेत हे शाळा - महाविद्यालयातून त्यांना सांगणे गरजेचे आहे.