ifpanchsutriisimplemented

esahas.com

पंचसूत्री राबबल्यास गावाचे रुपांतर स्मार्ट व्हिलेज मध्ये नक्की होईल : भास्करराव पेरे-पाटील

प्रत्येक गावाने ठरवले तर त्याचे स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर होऊ शकते. ग्राम विकासाची पंचसूत्री जर आपण राबवली तर आपले गाव निश्चित स्मार्ट होईल, असे पाटोदा (औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निढळ ता खटाव येथील फ्रेंडस प्रतिष्ठान येथील दुर्गा उत्सवा निमित्ताने झालेल्या विशेष व्याख्यानामध्ये सांगितले.