किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!