महिला जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होऊ शकत नाही. महिलांमध्ये आव्हानांचा सामना करण्याची ताकद निश्चित आहे. महिलांना तुम्ही देवी म्हणण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार द्या, असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!