सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!